मुंबई ते नागपूर प्रवासाचे स्वप्न साकार, फडणवीस सरकारचा ड्रीम प्रकल्प अखेर पूर्णत्वास

समृद्धी महामार्ग

मुंबई ते नागपूर प्रवासाचे स्वप्न साकार. फडणवीस सरकारचा ड्रीम प्रकल्प अखेर पूर्णत्वास, १६ तासांचा प्रवास आता फक्त ८ तासांत अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, प्रवासाचा वेळ निम्म्यावर आणणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग फेब्रुवारीच्या अखेरीस सर्वांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विकासाला नवा वेग देणारा हा महामार्ग नागपूर ते मुंबई प्रवास केवळ ८ तासांत शक्य करणार आहे. … Read more

Exit mobile version